1) फूल टू धमाल
आज या सत्रातील शाळेचा शेवटचा दिवस,तसे हे सत्र थोडे धावपळीचे,टेन्शन चे गेले म्हणा, मुलांना हवा तसा वेळ देता आला नाही.5 ते 7 वर्गच्या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करता करता नाकी नऊ आले.
बदल्याचे टेन्शन बाजूला ठेवून मुलांसोबत आजचा दिवस पूर्ण मजेत घालवायचा ठरवला.
... See More
२)
थोडी खुशी*
😊थोडा गम
😔
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम
सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन पद्धती आहे आपल्याकडे पण सर्वकष मूल्यमापन खरंच किती प्रमाणात साध्य होतं? पुस्तका व्यतिरिक्त इतर गोष्टींना आपण किती *वेळ/महत्त्व*देतो किव्हा देऊ शकतो ?
माझा अनुभव सांगते वर्गातले काही मुलं खूप ऍक्टिव्ह आहेत.नवीन काहीतरी करण्याची त्यांची धडपड असते. पण माझी शाळा zp ची न इथल्या कोणत्याच गोष्टी फारश्या महत्त्वपूर्ण नसतात. शिवाय काही पालक अशिक्षित शिक्षणातील फारसे काही कळत नाही,बरं त्यांना ... See More
३)
आज इयत्ता पाचवीच्या वर्गात मापनावरील उदाहरणे हा पाठ शिकवताना काही प्रात्यक्षिक घेतले. त्यासाठी घरी पडलेला एक साडे सात मीटर लांबी चा टेप होता,तो शाळेत घेऊन गेले.मुलांनी प्रत्यक्ष विविध वस्तूंची मापे घेतली.खिडकीची लांबी रुंदी, दाराची,टेबल,फळा, कॉम्पुटर,वही व्हरांड्यातील खांब यांची लांबी रुंदी मोजली.व्हरांड्याची लांबी मोजली.त्यावर आधारित बेरीज वजाबाकी ची उदाहरणे सोडवली.
4)आजचा अनुभव,
काल विज्ञानच्या पाठात सूक्ष्मजीव व त्यांची वाढ याबद्दलची माहिती देत असताना *आंबवणे* मध्ये इडली,डोसा किती जणांनी खाल्लेला आहे असे विचारले तर फक्त 29 पैकी तीन जणांचे हात वर आले तेही यात्रेत गेले तेव्हा तिथे खाल्ले आहे .कोणाच्याच घरी हा पदार्थ बनलेला नाही. काहींनी फक्त नाव ऐकलेले होते. मग मुलांना काल डोस्याची कृती सांगितली आणि करून बघा म्हटले जमलं तर घरी. मग काय काही मुलांनी घरी गेल्याबरोबर डाळ तांदूळ भिजू घातले आणि एक मुलगा व दोन मुलींनी मस्त पैकी दुपारच्या सुटीत दोसे बनवून आणले.5 दोषे आम्ही 30 जणांनी खाल्ले . आता मुलं म्हणणार नाही की आम्ही दोसा खाल्ला नाही कारण घास घास जरी वाट्याला आला असला तरी त्याची चव त्यांना कळाली आणि आपण पहिला दोसा कोठे खाल्ला हे त्यांच्या आजन्म लक्षात राहील.
आज या सत्रातील शाळेचा शेवटचा दिवस,तसे हे सत्र थोडे धावपळीचे,टेन्शन चे गेले म्हणा, मुलांना हवा तसा वेळ देता आला नाही.5 ते 7 वर्गच्या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करता करता नाकी नऊ आले.
बदल्याचे टेन्शन बाजूला ठेवून मुलांसोबत आजचा दिवस पूर्ण मजेत घालवायचा ठरवला.
... See More
२)
थोडी खुशी*
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम
सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन पद्धती आहे आपल्याकडे पण सर्वकष मूल्यमापन खरंच किती प्रमाणात साध्य होतं? पुस्तका व्यतिरिक्त इतर गोष्टींना आपण किती *वेळ/महत्त्व*देतो किव्हा देऊ शकतो ?
माझा अनुभव सांगते वर्गातले काही मुलं खूप ऍक्टिव्ह आहेत.नवीन काहीतरी करण्याची त्यांची धडपड असते. पण माझी शाळा zp ची न इथल्या कोणत्याच गोष्टी फारश्या महत्त्वपूर्ण नसतात. शिवाय काही पालक अशिक्षित शिक्षणातील फारसे काही कळत नाही,बरं त्यांना ... See More
३)
आज इयत्ता पाचवीच्या वर्गात मापनावरील उदाहरणे हा पाठ शिकवताना काही प्रात्यक्षिक घेतले. त्यासाठी घरी पडलेला एक साडे सात मीटर लांबी चा टेप होता,तो शाळेत घेऊन गेले.मुलांनी प्रत्यक्ष विविध वस्तूंची मापे घेतली.खिडकीची लांबी रुंदी, दाराची,टेबल,फळा, कॉम्पुटर,वही व्हरांड्यातील खांब यांची लांबी रुंदी मोजली.व्हरांड्याची लांबी मोजली.त्यावर आधारित बेरीज वजाबाकी ची उदाहरणे सोडवली.
![]() |
4)आजचा अनुभव,
काल विज्ञानच्या पाठात सूक्ष्मजीव व त्यांची वाढ याबद्दलची माहिती देत असताना *आंबवणे* मध्ये इडली,डोसा किती जणांनी खाल्लेला आहे असे विचारले तर फक्त 29 पैकी तीन जणांचे हात वर आले तेही यात्रेत गेले तेव्हा तिथे खाल्ले आहे .कोणाच्याच घरी हा पदार्थ बनलेला नाही. काहींनी फक्त नाव ऐकलेले होते. मग मुलांना काल डोस्याची कृती सांगितली आणि करून बघा म्हटले जमलं तर घरी. मग काय काही मुलांनी घरी गेल्याबरोबर डाळ तांदूळ भिजू घातले आणि एक मुलगा व दोन मुलींनी मस्त पैकी दुपारच्या सुटीत दोसे बनवून आणले.5 दोषे आम्ही 30 जणांनी खाल्ले . आता मुलं म्हणणार नाही की आम्ही दोसा खाल्ला नाही कारण घास घास जरी वाट्याला आला असला तरी त्याची चव त्यांना कळाली आणि आपण पहिला दोसा कोठे खाल्ला हे त्यांच्या आजन्म लक्षात राहील.

5) प्रदर्शनीफलक*
काही दिवसांपासून शाळेत एक प्रदर्शनी फलक लावत आहोत. त्यात 1 ते 7 वी च्या मुलांनी तयार केलेल्या गोष्टी, चित्रे,कविता आणि इतर ही काही विशेष असेल तर ते लावले जाते.वर्गातून निवडक गोष्टी , कविता,चित्रे निवडली जातात आपली चित्रे फलकावर लागावे म्हणून चिमुरडी रोज काही तरी नवीन काढत असतात.मधल्या सुटीत फलकावर काय लावलेले आहे,कोणाचे चित्र,गोष्ट ,कविता आहे हे बघण्यासाठी जमतात. त्याचे वाचन निरीक्षण करतात.
सहजच नवीन काहीतरी शिकतात.आज रूपालीने मस्त उतारा लिहिला आहे.
काही दिवसांपासून शाळेत एक प्रदर्शनी फलक लावत आहोत. त्यात 1 ते 7 वी च्या मुलांनी तयार केलेल्या गोष्टी, चित्रे,कविता आणि इतर ही काही विशेष असेल तर ते लावले जाते.वर्गातून निवडक गोष्टी , कविता,चित्रे निवडली जातात आपली चित्रे फलकावर लागावे म्हणून चिमुरडी रोज काही तरी नवीन काढत असतात.मधल्या सुटीत फलकावर काय लावलेले आहे,कोणाचे चित्र,गोष्ट ,कविता आहे हे बघण्यासाठी जमतात. त्याचे वाचन निरीक्षण करतात.
सहजच नवीन काहीतरी शिकतात.आज रूपालीने मस्त उतारा लिहिला आहे.


No comments:
Post a Comment